आरोग्य

0
45

दम्याच्या रुग्णांसाठी
ज्या व्यक्ती दम्याने ग्रस्त आहेत, त्यांनी पावसात भिजणे टाळावे. पावसात भिजण्याने
दम्याचा अ‍ॅटॅक येण्याची शयता अधिक असते. जर एखादा पदार्थ खाण्यामुळे आजाराची
तीव्रता वाढत असेल तर नंतर कधीही तो पदार्थ खाऊ नये. या आजाराने त्रस्त व्यक्तींनी नेहमी
इनहेलरचा वापर करावा. शयतो घरी बनविलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. बाहेरचे
पदार्थ खाणे टाळावे.