वास्तू

0
545

तुमच्या घराच्या जर वायव्य दिशेस स्वयंपाकगृह अथवा मुख्य शयनगृह असेल तर त्या पतीपत्नीमध्ये खटके उडण्याचे प्रमाण फारच मोठ्या प्रमाणावर असते. अशा वास्तू म्हणजे भांडणे, अशांतता व असमन्वय यांचे माहेरघरच असते व एकंदरीत त्या कुटुंबाची अधोगतीकडे वाटचाल होत असते.

सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे