जीवन चक्र

0
109

महाराज आणि मी एक दुसर्‍यांमध्ये इतके भान हरपून गेलो की महाराज एका नंतर दूसरे प्रसादाचे पॅकेट मला देत राहिले. मधेच एका सेवादाराने येऊन थांबवले आणि म्हणाला की, महाराजजी सर्व काही यालाच द्याल का? दुसर्‍या वेळेला फेब्रुवारीमध्ये जन्मोत्सवाच्यावेळी मला नामदानही मिळाले आणि त्या दिवशी मला खुप चांगला अनुभव मिळाला. एकदा आमच्या घरी सत्संगचा कायक्रम ठेवण्यात आला होता. म ला महाराजांनी दर्शन दिले आणि म्हणाले, सत्सग मी स्वतः करेन मी सत्संगच्या कायदेकानूनविषयी अनभिज्ञ होतो. मी माझ्या मुलाला प्रसाद व गंगाजल सत्संगसाठी आणण्यास पाठविले परंतु एका सत्संगी महिलेकडून अस एकल का, गुरू तर या सर्व गोष्टींच्या पाशी माझी चूक कळली आणि मी लगेच मुलाला थांबवण्यासाठी बसमध्ये असतात. मला माझे कले निघालो. बस जेव्हा जमुनेच्या जुन्या पुलावरून जात होती तेव्हा मला बसून गावाकडे निघालो. बस जेव्हा जमुनेच्या जुन्या पुलावरुन जात होती तेव्हा मला महाराज संत कृपालसिंहजी यमुनेच्या पाण्यावर उभे असलेले दिसले. मी गंगाजल आणू नको म्हणून सांगितले परंतु गुरूने माझ्या अंतरी लपलेल्या गंगामैयाच्या श्रध्देला अशाप्रकारे पुर्ण केले. एक दिवस मी झोपलेलो होतो तेव्हा अचानक एक सफेद वस्त्रधारी मुलीने मला उठवले. मी उठलो तेव्हा मुलगी गायब झाली. मी उठून ध्यानाला बसलो. ध्यानाला बसल्यानंतर मला एक अन्य दृश्य दिसले. माझ्या खोलीमध्ये गंगा प्रकट झाली आणि तीनही महापुरूष गंगेवर प्रकट झाले. नंतर हुजूर बाबा सावनसिंहजी महाराज आणि परम संत कृपालसिंहजी महाराजांनी मला संत दर्शनसिंहजींकडे इशारा करीत म्हणाले, हे तुझे गुरू आहेत.’ नंतर महाराज सावनसिंहजी यांनी संत कृपालसिंहजींना माझे ऑपरेशन करण्याचा आदेश दिला. माझ्या छातीला चीर देऊन त्यांनी माझ्या हृदयातून काहीतरी वस्तू काढली. मी बघत होतो. त्यावर ॐ लिहिलेले होते. महाराजांनी ते हातात घेऊन त्यास गंगाजलाने धुतले आणि पुन्हा ते यथास्थानावर ठेवले. अशाप्रकारे महाराजांनी म ाझे अंतःकरण शुद्ध करण्यासाठी ही निराळी पद्धत निवडली. एकदा मला घर घ्यावयाचे होते. परंतु म ाझ्याजवळ पैसे नव्हते. मी सतत चिंतेत राहयचो की घर कसे खरेदी करावे? घरही बघून ठेवले होते. परंतु माझी घर खरेदी करण्याची परिस्थिती नव्हती. एक दिवस जेव्हा मी आंघोळ करीत होतो, तेव्हा महाराज दर्शनसिंहजी प्रकट झाले आणि म्हणाले, ‘जे घर तू घेवू इच्छितो ते तुलाच मिळेल आणि 13 एप्रिलला हे घर तुझ्या नावावर होईल. या अतिरिक्त माझ्याजवळ एक आणखी घर होते जे विकले जात नव्हते. तेव्हा काही दिवसानंतर त्याचे ग्राहकही आले आणि काही पैसे घेऊन जे घर मी घेवू इच्छित होतो त्या मालकाबरोबर सौदा झाला आणि ते घर ठीक 13 एप्रिलला माझ्या नावावर करण्यात आले.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)