जीवन चक्र-कर्म चक्र

0
64

याउलट शिष्याने भक्ती भावाने गुरूंची आराधना (उपासना) करायला शिकले पाहिजे. जर त्याने असे केले तर नक्कीच सर्व दुःखांपासून मुक्ती मिळविण्यासाठी किंवा दुःख हलके करण्यासाठी सर्वतोपरी मदत त्याच्यापर्यंत पोहचते. त्याचा आत्माही आयुष्याचा (जीवनाचा) खुराक मिळवून व अमृतपान केल्याने बळकट होतो. परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्यावर मनुष्याचे नियंत्रण नसते जसे रूपा करून तुम्ही यातून काहीतरी मार्ग घरी गेला. त्याने त्या चोरी केली असेल, त्याची काठी रात्रीत, आज तुमच्याकडे ठेवा व उद्या मला परत का वाढेल. दागिने चोरणारा नोकर घाबरला.

1) जीवनातील सुख – दुःख, शारीरिक म ानसिक आराम किंवा त्रास.

2) श्रीमंती – गरीबी, संपत्ती, संपन्नता, सत्ता, दारिद्रय किंवा समृद्धी.

3) मान सन्मान, यश – अपयश, उपेक्षा व तिरस्कार हे सर्व सामान्य जीवनाशी निगडीत आहे. आणि ते पूर्व निर्धारीत आहे मनुष्याचे सर्व प्रयत्न जास्तीत जास्त सुख सुविधा, आनंद मिळविणे व दुः खांना टाळण्यासाठी होत असतात. त्याला हे समजत नाही की जीवन हे ढगांसारखे क्षणभंगुर आहे, सावली सारखे आहे, एक आभास किंवा मृगजळासारखे आहे, जे वाळवंटात फिरणार्‍या पथिकाला छळत असते व फसवत असते. संत सद्गुरू यांच्या सत्संग व भजन अभ्यासाद्वारे (ध्यानधारणेद्वारे) जीवाला संसार व त्यातील पदार्थांचे मायावी स्वरूप समजते व त्यामध्ये त्यास चिरंतर जीवनाचा स्त्रोत सापडतो ज्यास प्राप्त करून त्याचा रोम रोम तृप्त होतो व त्यास सदा सर्वदाच्या समाधानाची प्राप्ती होते. त्यानंतर आयुष्य किंवा जीवन त्याच्यासाठी एक मधुर गीत बनते. हे कर्म असे आहेत ज्यांना आपण पृथ्वीवर आपल्या वर्तमान जीवनात दररोज करतो. ह्या कर्मापासुन वाचण्यासाठी प्रत्येक शिष्याने आपल्या जीवनाच्या मन- वचन-कृतीला, सदाचारी शुद्ध पवित्र बनवावे आणि सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी टाळाव्यात अशी सुचना केली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याच्यावर संकटे येणार हे निश्चित आहे. कारण पापाची शिक्षा मृत्यु आहे म्हणजेच जीवनाचा आधार किंवा मुल्यांचा मृत्यु.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)