आरोग्य

0
38

जेवणाच्या आधी गोड का खाऊ नये ?
जेवण घेताना आधी गोड खाऊ नये, असे सांगितले जाते. ते बरोबर आहे. सुरुवात
नेहमी मसालेदार पदार्थाने करावी आणि शेवट गोड खाऊन करावा. त्याचे अनेक फायदे आहेत.
जेवण घेताना आपल्या जेवणात गोड पदार्थ हटकून असतात, मात्र काही वेळा आपण प्रथम गोड
पदार्थ खाण्यावर भर देतो. तो चुकीचा आहे. मसालेदार भोजनाच्या वेळी सुरुवात गोड पदार्थाने
करू नये. साधे भोजन करताना प्रथम भात, चपाती, भाजी, दही, ताक, रायता असा क्रम
असावा त्यानंतर गोड पदार्थ खावा. याबाबत महत्त्व सांगणारा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर प्रकाशीत
केला आहे. संगीत ऐकत भोजनाचा स्वाद कसा घ्यावा. गोड आधी का खाऊ नये. याचे मार्गदर्शन
करण्यात आले आह