हेल्थ विषयक कानमंत्र

0
96

1 आंब्याचे पान 3 महीने खाल्ल्याने अपचन, मुखदुर्गंधी जाते.

नारळाची मुळी मीठाच्या पाण्याने धुऊन रात्रभर पाण्यात ठेवावे व ते पाणी दुसर्‍या दिवशी उकळुन प्यायल्याने थॉयराईडचा त्रास नाहीसा होतो.

1 महीना रोज तीळाचे सेवन केल्याने हाड मजबुत होतात.