एका बाईला नेहमी जुळी मुले व्हायची म्हणून ती ज्योतिषाकडे जाते.
बाई मला प्रत्येक वेळी जुळीच मुलं का होतात?
ज्योतिषी त्याचं असं आहे बाई. हल्ली जाळपोळ, लुटालूट, चोर्यामार्या, दरोडेखोरी वाढली आहे.
त्यामुळे जन्माला येताना सुद्धा मुले एकटी यायला घाबरतात. कोणाला तरी बरोबर घेऊन येतात.