जीवन चक्र-कर्म चक्र

0
63

आता येथे प्रश्न उद्भवतो की विशिष्ट किंवा दुर्मिळ प्रकरणांमध्ये जेव्हा संत सद्गुरू एखाद्या जीवाच्या कर्मांचे ओझे स्वतःवर घेतात, तेव्हा ते शिष्यांना कर्माच्या प्रचंड परिणामापासुन कसे वाचवतात. वर सांगितलेल्या प्रमाणे शरीराशी संबंधित कर्मांकरीता देहालाच सामोरे जावे लागते. प्रभु ने तुच्छ मनुष्य देह धारण की, ताकि वह कमजोर बनकर दुःखों का जीवन चक्र अनुभव कर सके। अर्थात प्रभुने तुच्छ मनुष्य देह धारण केला, कारण तो कमजोर बनून दुखाचा मी घरगुती त्रासामुळे फार वाईट तर्‍हेने घेरला गेलो होतो व इतका कोंडम ारा जाणवू लागला होता की आत्महत्येशिवाय दुसरा कोणताच उपाय सुचत नव्हता. पण मी असा सुद्धा विचार करत होतो की आत्महत्या केल्यानंतर गुरू सांभाळ करीत नाहीत. कदाचित नरकात जावे लागेल, हे सर्वात मोठे पाप आहे. त्या दिवसात मी योजना भवनमध्ये काम करत होतो आणि दयाल पुरूष महाराज संत दर्शनसिंहजी डी.जी.एस. ऍण्ड डी. च्या इमारतीत काम करीत होते. जे योजना भवन पासून फारच जवळ आहे. अचानक एकाने मला सांगितले की, श्री दर्शनसिंह दुग्गल डी.जी. एस. ऍण्ड डी. मध्ये डेप्युटी सेक्रेटरी आहेत. तुम्हाला त्यांना भेटण्याची इच्छा असेल तर ते भेटू शकतात. मी विचार करू लागलो की माझ्या समस्या अडचणी दयाल पुरूष दर्शनसिंहजींना का सांगू नयेत? कदाचित काही शंका निवारण तरी त्यामुळे होईल. मी फारच घाबरून गेलो होतो. मी स्वतःला एकटा आणि फारच गांजलेला असा समजत होतो. मी दुसर्‍या दिवशी महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो. मी त्यांच्या पी.ओ. ला भेटलो, त्याने सांगितले की, साहेब, महाराजांचे जवळ काही माणसे बोलत आहेत. जेव्हा ती माणसे बाहेर जातील तेव्हा तुम्ही आत जा. परंतु त्या बेशुद्धावस्थेत माझ्या अंतःकरणात कोणते तरी महापुरूष दर्शन देत होते. ते मला धीर (धैर्य) देत होते आणि नामस्मरण करण्याची प्रेरणा देत आणि सांगत की गुरूचे ध्यान करा. हा तेजपुंज चेहरा अन्य कुणाचा नाही तर प्रत्यक्ष परम संत दर्शनसिंहजी महाराजांचा होता. त्यांचे दर्शन होत असताना मी अर्धवट शुद्धित असलेल्या स्थितीत होतो व 26 जुलै 1988 रोजी मी पुर्णपणे शुद्धिवर आलो. सर्व डॉक्टरांना आश्चर्याचा धक्का बसला आणि माझ्या कुटुंबातील सर्वांना अतिशय आनंद झाला. शेवटी गुरूंनी मला सहाय्य केले आणि या जगातील सर्व उपचार त्यांच्या कृपेपुढे फिके पडले मला जीवदान मिळाले होते. परंतु अद्याप नामदान (नामदिक्षा) मि ळण्याचे बाकी होते. त्या काळातच मी पुन्हा आजारी पडलो व 1॥ वर्षे आजारी होतो. त्यानंतर मी पुन्हा ठिकठाक झालो त्यानंतर शेवटी मला सद्गुरू राजिंदर सिंहजी महाराज यांच्याकडून नामदानाची दौलत मि ळाली. महाराजांच्या चरणी येण्यापुर्वीची आणखी एक घटना आहे. मी उत्तर रेल्व मुख्यालय बडोदा हाऊस येथे निरीक्षक या पदावर नियुक्त होतो. जुन 1986 चे शेवटचे दिवस होते.

(कृपाल आश्रम, अहमदनगर)