शरीराच्या योग्य पोषणासाठी

0
99

शरीराच्या योग्य पोषणासाठी
आपण निरोगी राहावं म्हणून आपण
अनेक उपाय करत असतो. त्यासाठी आहारात
बदल, गोळ्या औषधी घेतल्या जातात. मात्र
जर तुम्ही नियमित फळांचे सेवन केलं तर
हे काहीही करण्याची तुम्हाला गरज भासणार
नाही. कारण फळांमध्ये ते सर्व पोषक घटक
असतात जे तुमच्या निरोगी शरीरासाठी
आवश्यक असतात. पपई, संत्री, किवी, पेरू
या फळांमुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण
होते.