निरोगी शरीरासाठी फळे फायदेशीर
आपल्या धावपळीच्या आयुष्यात
तुम्हाला रोजची कामे करण्यासाठी ताकद कमी
पडू लागते. तेव्हा अशा वेळेस फळे अतिशय
महत्त्वाची ठरतात. तुम्ही कितीही पौष्टिक जेवण
करा. मात्र तुम्हाला फळांमधून जे पोषण मिळते
ते इतर कशातूनच मिळू शकत नाही. सफरचंद,
केळी, द्राक्षं ही सुपरफूड म्हणून ओळखली
जातात.