सल्ला

0
49

चयापचय क्षमता वाढीसाठी
* नारळाच्या पाण्यात इतर फळांचा
रस आणि एनर्जी ड्रिंसच्या तुलनेत
इलेट्रोलाईटस्चे प्रमाण जास्त असते.
त्यामुळे नारळ पाण्याच्या सेवनाने नैसर्गिकरित्या
तुमची चयापचय क्षमता वाढते आणि जास्त
ऊर्जाही मिळते. नारळ पाण्याच्या सेवनामुळे
तुम्ही बराच वेळ व्यायाम आणि कष्टाचे काम
करू शकता तसेच वजनही लवकर कमी
होते.
* अक्रोडच्या साली जाळून त्याची
राख बनवा. या राखेने मंजन केल्यास दात
मजबूत, स्वच्छ आणि चमकदार बनतात.