जीवन चक्र-कर्म चक्र

0
100

संतन मोकउ पूंजी सउपी तउ उतरिआ मन का धोखा ॥ धरमराइ अब कहा करैगो जड फाटिओ सगलो लेखा ॥ संतांचा मार्ग एकदम वेगळा आहे. संत सद्गुरूच्या अनुग्रहीत शिष्यांना कुठेच सुनावणीसाठी हजर रहावे लागत नाही. सद्गुरू प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या दयेची विशालतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी सृष्टीच्या अंतापर्यंत ते त्याच्या सोबत राहतात. ते आम्हाला विश्वास देतात, मैं तुम्हारे साथ चलूंगा और जरूरत पड़ने पर बनतात. एका दयाळू आणि कृपाळू वडिलांप्रमाणे चूक करणार्‍या आपल्या मुलाला ते स्वतः कोणतीही शिक्षा करतील परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात कधीच देणार नाहीत. स्वतःला मुक्त समजणार्‍या भ्रमात राहणारी व्यक्ती सर्वात अधिक बंधनात राहते. आम चा आत्मा नेहमीच मुक्त असतो परंतु इच्छा त्यांच्या बंधनाचे कारण . जे संसारिक दृष्टीने संपन्न आहे ते आपल्याला सुखी दिसतात असू शकते की त्यांनी काही चांगले बियाणे पेरले असावेत त्यामुळे त्याचे भरपूर पिके त्यांना या जन्मात मिळत आहे किंवा मग हिसका, ओढा आणि जमा करा या नितीवर चालून ते स्वतःसाठी संपत्ती जमा करत असतील, सुखाला भोगणारे हे लोक दुर्भाग्यवश हे विसरून जातात की, न दिसणारी सोन्याची बेडी घालून ते नकळत अडचणीत फसत आहे.

एक सामान्य म्हण आहे की, मोठ्या लोकांचा राजवाडा गरिबांच्या घाम पण अश्रूंनी बनतो. चांगले बियाणे पेरल्याशिवाय कोणी चांगली पिके कसे काढू कल ? हे संभव आहे की काही पापाचे ओझे त्याच्यावर असू शकते. यापुढे त्याने चांगले जर बियाणे पेरले नाही, तर भविष्यात त्याला चांगल्या फळाची अपेक्षा कशी आणि किती काळ करता येईल ? संतन मोकउ पूंजी सउपी तउ उतरिआ मन का धोखा ॥ धरमराइ अब कहा करैगो जड फाटिओ सगलो लेखा ॥ संतांचा मार्ग एकदम वेगळा आहे. संत सद्गुरूच्या अनुग्रहीत शिष्यांना कुठेच सुनावणीसाठी हजर रहावे लागत नाही. सद्गुरू प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांच्या दयेची विशालतेची आपण कल्पनाही करू शकत नाही. अगदी सृष्टीच्या अंतापर्यंत ते त्याच्या सोबत राहतात. ते आम्हाला विश्वास देतात, मैं तुम्हारे साथ चलूंगा और जरूरत पड़ने पर बनतात. एका दयाळू आणि कृपाळू वडिलांप्रमाणे चूक करणार्‍या आपल्या मुलाला ते स्वतः कोणतीही शिक्षा करतील परंतु त्याला पोलिसांच्या ताब्यात कधीच देणार नाहीत. स्वतःला मुक्त समजणार्‍या भ्रमात राहणारी व्यक्ती सर्वात अधिक बंधनात राहते. आम चा आत्मा नेहमीच मुक्त असतो परंतु इच्छा त्यांच्या बंधनाचे कारण . जे संसारिक दृष्टीने संपन्न आहे ते आपल्याला सुखी दिसतात असू शकते की त्यांनी

(कृपाल आश्रम, अहमदनगर)