वास्तू

0
47

घरातील वस्तूंचे स्वतःचे योग्य असं
स्थान असते. त्या ठिकाणीच त्या असाव्यात.
वाटेल तिथे वस्तू ठेवल्यास आपल्या आयुष्यावर
त्याचा नकारात्मक परिणाम पडू शकतो.
अशामुळे मनःशांती ढळते. जर घरामधील
पलंग दाराजवळ ठेवला असेल तर रात्री
शांत झोप लागत नाही. सतत बेचैन वाटत
राहते. यात्रीची झोपही पूर्ण होत नाही.
म्हणून दरवाज्याजवळ पलंग कधीही नसावा.
संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.