वास्तू

0
113

प्राचीन काळापासून बहुतांश घरांमध्ये
रात्रीच्या वेळी साफसफाई, स्वच्छता केली
जात नाही. अशुभ मानले जाते. घरामध्ये
कोणत्याही प्रकारची धूळ, कचरा असणे
आरोग्यासाठी तर हानिकारक असतेच व
त्याचबरोबर घर-कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी
अस्वच्छता असेल तर आर्थिक अडचणींना
सामोरे जावे लागते. याच कारणाने रात्रीच्या
वेळी साफसफाई करणे वर्ज्य आहे.
संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.