सुविचार

0
100

मनुष्य माणुसकी विसरून जेव्हा दानव बनतो, तेव्हा तो धर्माऐवजी धनाचे,
सत्याऐवजी संपत्तीचे, विरागाऐवजी विलासाचे आणि समतेऐवजी ममतेचे स्वागत करतो.